१८५७ च्या स्वातंत्रसमराच्या योध्यांच्या स्मरणात काढलेली ही टपाल टिकीटे वेगवेगळ्या वर्षात काढली गेली. तसेच १५० वर्षपुर्तीनिमीत्त काढलेले टपाल टिकीट .
मंगल पांडे, तात्या टोपे, बहादुर शाह जफर, नाना साहेब, बेगम ह्जरत महल, वीर सुरेंद्र, कुंवर सिंग, राणी लक्ष्मीबाइ आणि इतर यांचा समावेश आहे.
मंगल पांडे, तात्या टोपे, बहादुर शाह जफर, नाना साहेब, बेगम ह्जरत महल, वीर सुरेंद्र, कुंवर सिंग, राणी लक्ष्मीबाइ आणि इतर यांचा समावेश आहे.